परळी(प्रतिनिधी):- परळी तालुक्यातील सिरसळा येथे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मौजे सिरसाळा येथील पोलीस अधिकाऱ्यांना दिवेदन दिले.
या किसान समेचे पोटभरे, अनिरुद्ध गायकवाड, महादेव शेरकर, बडे सर,मदन वाघमारे, पंडित शिंदे, प्रकाश उजगरे आदीसह नागरिक उपस्थित होते.