नवी दिल्ली : आज राष्ट्रीय काँग्रेस पार्टी चा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने राहुल गांधी यांनी ट्विटर द्वारे जनतेला विश्वास देत आवाहन केले आहे.
किसान की आत्मनिर्भरता के बिना देश कभी आत्मनिर्भर नहीं बन सकता।
कृषि विरोधी क़ानून वापस लो।
किसान बचाओ, देश बचाओ!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2020
राहूल गांधी म्हणाले, देश हितासाठी आवाज उठविण्यासाठी कॉग्रेस पहिल्यापासूनच कटिबद्ध राहिली आहे. ते पुढे म्हणतात, स्थापना दिनानिमित्त , विश्वास व समानतेसाठी च्या संकल्पाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करुयात.
देश हित की आवाज़ उठाने के लिए कांग्रेस शुरू से प्रतिबद्ध रही है।
आज कांग्रेस के स्थापना दिवस पर, हम सच्चाई और समानता के अपने इस संकल्प को दोहराते हैं।
जय हिंद!#CongressFoundationDay pic.twitter.com/LCJvcABYh1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2020
ते पुढे म्हणतात, देशातील शेतकरी आत्मनिर्भर झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही. सरकाने कृषी कायदे रद्द करावेत.