Wednesday, April 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : गडचिरोली मध्ये पोलिसांनी केला १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

---Advertisement---



---Advertisement---

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या ठिकाणी अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी कमांडो पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. 

 

पैदीच्या जंगल परिसरात काल रात्रीपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरुवातीला आठ ते दहा नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र नंतर १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे पोलिसांचं हे एक मोठं यश मानलं जात आहे. 

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles