प्रतिनिधी:- कोरोनानंतर राज्याला चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणा सज्ज होऊन हालचालींना वेग आला. पुढील दोन दिवसात या चक्रीवादळाचा प्रभाव रायगड पासून मुंबई, ठाणे पालघर गुजरात पर्यंत राहणार आहे. बुधवारी वाऱ्याचा वेग ताशी १२० किलोमीटरवर पोहचणार असल्याचे सांगितले जात आहे.
असा असेल चक्रीवादळाचा मार्ग बघा व्हिडिओ
- Advertisment -