प्रतिनिधी (कोल्हापूर) :- ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशन कोल्हापूर यांच्यावतीने बिंदू चौक येथे भारत-चीन सीमेवरती चिनी सैनिकांच्या हल्ल्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी कॅन्डल मार्च घेण्यात आला.
यावेळी गिरीष फोंडे, प्रशांत आंबी, धीरज कठारे, आरती रेडेकर, कृष्णात पानसे आदीसह उपस्थित होते.