नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांत करोनाचा संसर्ग हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्र सरकार सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज दुपारी 12 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
करोना कमी होत असतानाच अचानक झालेली वाढ पुन्हा चिंतेत टाकणारी आहे. या पाश्र्वभूमीवर आज ही बैठक घेणार आहेत.
धोनीच्या पत्नीची 10 महिन्यांनंतर पोस्ट, ट्वीट करत सरकारला विचारला जाब