Monday, October 28, 2024
Homeक्रीडाविश्वक्रिकेट : भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी केला पराभव

क्रिकेट : भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी केला पराभव

लखनऊ : ईशान किसन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या चौकार षटकांच्या अतिषबाजी संपूर्ण लखनऊ स्टेडियम दणाणून सोडले. या तिघांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने दोन बाद 199 धावा रचल्या. 

त्यानंतर भुवनेश्वर कुमारने पहिल्या तीन शतकात दोन छक्के मारत श्रीलंकेला पछाडले. व्यंकटेश, युजवेंद्र चहल आणि पुनरागमन करणारा रवींद्र जडेजा यांनी सुरेख गोलंदाजी करत भारताचा विजय पक्का केला.

ईशान किसन आणि रोहित यांनी दमदार सुरुवात करून दिली रोहित शर्मा 44 धावांवर त्रिफळाचीत झाला. सतराव्या शतकात ईशान बाद झाला त्याने 56 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 89 धावा केल्या. श्रीलंकेच्या एकूण मिळून 6 बाद 137 धावा करता आल्या.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाश

शोषण विरहीत समाज निर्माण करणारा आमूलाग्र ग्रंथ म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा – नरसय्या आडम

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

संबंधित लेख

लोकप्रिय