Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मुंबईला गेलेली स्वरातीच्या डॉक्टरांची टीम परतली

---Advertisement---

(अंबाजोगाई/प्रतिनिधी) कोरोना महामारी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या पंचावन्न डॉक्टरांची टीम मुंबईमध्ये गेल्या एक महिन्यापूर्वी गेली होती. मुंबईमध्ये एक महिना सेवा केल्यानंतर काल सर्वच पंचावन्न डॉक्टर परतले आहेत. स्वाती मधील डॉक्टर मुंबईला आरोग्य सेवा देण्यासाठी जाऊ नयेत अशी स्थानिक कार्यकर्त्यांसह पुढाऱ्यांनी मागणी केली होती. तरीही पंचावन्न डॉक्टरांची टीम प्रशासनाने मुंबईला पाठवली होती तेथे एक महिना सेवा दिल्यानंतर काल या डॉक्टरांची टीम  परतली असल्याची माहिती अधिष्ठाता सुधीर देशमुख यांनी दिली.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles